लेखकाचे संग्रह-दफ्तर
पनीर ची भुर्जी
चटाहूची नदी
हिरवे टम्याटो ची चटणी
ॐ
हिरवे टम्याटो ची चटणी
दोन हिरवे टम्याटो घेतले चार बारीक हिरव्या मिरच्या घेतल्या
तीळ अर्धी वाटी घेतले चवी प्रमाणे मीठ घेतले
टम्याटो चिरून घेतले तीळ भाजून घेतले प्रथम तिळ मिक्सर
मधून बारिक करून घेतलेचिरलेले टम्याटो कढई घातले ग्यास पेटवुन
टम्याटो ची कढई ठेवली परतुन घेतले भाजलेले बारीक केलेले तीळ
ह्यात परतलेले टम्याटो घातले मीठ घातले परत सर्व बारिक केले
हिरवे टम्या टो परतलेले तीळ भाजलेले मीठ घातलेले मिक्सर मध्ये बारिक केलेले
याची चटणी मस्त केली आहे
सौ सूनबाई म्हणते मस्त फाईन.
प्रसिध्द लोकं
ॐ
Ustad Ahamad Jan Tirakua, Bismillah Khan, Omar Thakur, V. Hussein Khan(c),
Raviji, Allubai, Vilyhat Khan, Baba and Rahmat Haddu Khan
स्वस्थता
ॐ
खर चं फिरणे खाणे टोपी टोप्या विणने स्वंयपाक करुं याची
काळजी नाही भाजी आणायची काळजी नाही कार मधून
आरामातं फिरुन येणे आराम व पैसे कसे पुरवू याची काळजी नाही
असे आयुष्य जीवन जगणे जगण्यास मिळते हे पण फार आयुष्यातं
महात्वाचं महत्वं आहे संगणक मराठी तं लिहून ब्लॉग करते
माझ्या आत्या सासूबाई असेच दोरा याचे विनाकामं करतं असतं
विणायचे खांब बोटाने चं मोजतं असतं मी आपली आकडा घालून विनाकामं
करते मला पण खांब मोजता येतातं पण व्यवस्थित वाटते त्यावेळेला मी
फार विणकामं केले नाही हे ऑफिस मधून येतील खाणे फिरणे घरात सर्वात
मिसळणे एवढे चं असायचे मुले मोठी झाल्या नंतर शिंकाळी पेंटीग केलं आहे सतार
आता टोपी फिरणे ह्यातं वेळ कसा जातो ते
समजतं नाही किती बदल होतो तो चं वेळं .
पाव भाजी
ॐ
पाव भाजी दोन बटाटे घेतले तीन टम्याटो घेतले दोन काकडी घेतले गाजर दोन घेतले
फ्लावर पाव किलो घेतला.दोन कांदे घेतले लसुन चार पाकळ्या घेतल्या
बटाटे उकडून साल काढून हाताने बारिक केले कांदा तेल ह्यात परतून मिक्सर मधून
काढून घेतला टमया लसूण मिक्सर मधून काढून घतेले फ्लावर काकडी गाजर चिरुण ककर मध्ये
वाफ आणली टम्याटो बारिक केले कांदा लसुनबारीक केलेले फ्लावर काकडी गाजर बटाटा ह्यात कुकर मध्ये
घातले पाव भाजी चा मसाला मीठ घातले सर्व हालवुन वाफ आणली मस्त पाव भाजी तयार केली झाली
पाव भाजी चे पाव तवा ह्यावर तुप लावुन भाजले बारिक कांदा लिंबु कोथिंबिर पाव भाजी त घातले
पाव तुप लावलेले भाजले तयार करुन डीश पाव भाजी तयार केली येथे सौ सुनबाई सर्व करते मी
थोडी मदत करते एवढे चं व लिखाण मात्र ब्लॉग साठी मी करते फोटो मी काढते .
मस्त पाव भाजी सर्वांना आवडेल
मी सर्व भाज्या कुकर मध्ये शिजवून घेते दोन तीन शिट्या देते नाम्तारा डावाने रवीने बारीक करते
व मसाला मीठ घालते पोळी बरोबर पण खाते घरगुती
तरला दलाल व संजीव कपूर यांना आह्मी काम्पुटर संगणक मध्ये पाहतो .
MOM
ॐ
अमेरिका येथे देऊळ ते कर्नाटक देऊळ आहे त्तेथे देवी महादेव गणपती
मारुती असे देव आहेत सर्व कपडे व देव कर्नाटक सारखे आहेत आमच्या घर
घरा पासून जाण्यास कार ने एक तास लागतो व येण्यास एक तास लागतो
तेथे उपमा डोसा असा प्रसाद देतातं आम्ही उपमा खाल्ला आहे आम्ही मी .तसेच
तसेच आम्ही मी शनिवार असल्यामुळे मारुती ला अख्खा नारळ दिला आहे देऊळ
येथे दर्शन प्रसाद व बसण्यास चांगले वाटतं आहे वाटले आहे बरोबर मुलगा असल्याने
कार मध्ये आरामातं बसतां आले पट्टा लावणे सर्व जमते मला
रस्यात हिरवी गार मोठी मोठी झाडं आहेत वकार भरपुर आहेत.
कोठे ही मोर्चे अथवा माणसं चालतांना दिसत नाहीतं काही ठिकाणी पुल असल्याने
खाली पण गाड्या जातांना दिसातातं गाडीचा वेग एका सारखा असल्याने गादितम कार
मध्ये धक्का बसत नाही पुढील कार गाडी पण व्यवस्थित चालते लाल हिरवे दिवे लागल्या
नंतर थांबणे चालविणे व्यवस्तित वाटते बघायला व बसायला
मला नेहमी रिक्षा तं बसायची सवय stand आलेकी रिक्षा वाले गाडी पाहिजे
विचारातातं ते वेगळे चं असतें !
मुख्य मारुती ला नारळ देणे झाले शनिवार ला ! एवढे चं महत्वं
आज MOM चा दिवस आहे मे महिना दुसरा आठवडा तील रविवार आहे
मला माझ्या आई ची वहिनी ची आठवणं येते
तिला PONDICHHERI येथे मां ! जीं !म्हणतं असतं
येथे मी माझ्या मुला बरोबर व सौ सूनबाई बरोबर फिरतांना MAA मां (आई) आहे
नमस्कार म्हणतात ह्यांच्या कडे कोणी आले तर आई नमस्कार म्हणतात
माझे मना भरून येते मी पण नमस्कार म् ! दिल्ली टाईप बोलते
किती वय झाले की फरक पडतो
मला येथे सर्वांत मुला ची आई मां असे समजून खुप मान देतातं
मानतातं
हे चं खर MOM चां दिवस आहे .
अंबाबाईला माझा नमस्कार.
पराटा
भाजी चे लोणचं
ॐ
भाजी चे लोण चं
गाजर, फ्लावर, शलगम सर्व भाज्या धुवून चिरुन घेतल्याआहेत.
प्रथम भाज्या वाफवून घेतल्या आहेत.हळद ,मिठ,लाल तिखट घातले आहे
सौ सूनबाई ने घरी मासाला केला आहे तो घातला आहे तिने नाव मसाला चे
सांगितले आहे असू द्यावे.
मस्त भाजी चे वाफं वलेले मसाला चे लोणचे तयार केले आहे झाले आहे.
काही करून भाजी भाज्या खाव्याताम एवढे महत्व आहे .
भाजी वाफवून कैरी चा लोणचं याचा मसाला व लिंबू पिळले की पण
भाजी चे लोणचे करतातं !
ट्रेल
ॐ
QUINOA
ॐ
QUINOA एक धांय चा प्रकार आहे
बाजरी सारखा बारिक आहे त्याचा उपमा केला आहे.
गाजर, फ्लावर, बीनिस,म्हणजे श्रावण घेवडा सर्व भाज्या धुवून
चिरुण घेतल्या.गयास पेटवून कुकर थेवला.त्यात तेल मोहरी ची
फोडणी केली चिरलेल्या भाज्या घातल्या परतून काढल्या आहेत
QUINOA अर्धी वाटी घातले आहे.मीठ ,हळद तिखट मसाला घातला आहे.
पाणी एक भांड घातले आहे कुकर ला झाकण लावले आहे दोन शिटया दिल्या
आहेत.मस्त पैकी भाज्या घालून मीठ, मसाला, तिखट ,पाणी घालून
QUINOA तयार केले आहे मस्त वाफ आली आहे.बघून चं मस्त वाटतं आहे.
खाल्या नंतर मस्त चव आहे.
टोपी
ॐ
पांढरी लोकर व ग्रे लोकर दोन रंग याची टोपी विणली आहे
प्रथम पांढरा रंग लोकर यांची विण केली आहे व नंतर ग्रे लोकर
याची विण केली आहे दोन रंग कसे दिसतातं ते पाहिले आहे .
मला दोन रंग लोकरी ची टोपी विनतांना पण वेळ व इतक्या
वेळ बसणे बसनं ह्यात चं चांगलं वाटतं आहे.जवळ चा STAMINA
अजुन ही विणकाम करण्यात येतो हे महात्वाचं चं आहे..
बरोबर कागद ह्यावर स्केच पेन ह्यांनी माहिती लिहिली आहे ती
आपण बघुं शकतां ! टोपी विनण्याची माहिती वाचण्यास मस्त
वाटेल ! टोपी व टोपी टोपी माहिती नेहमी करतां रहातं आहे.
फुलके
ॐ
हल्ली तेल मीठ कमी खाणे साखर कमी खाणे ह्या साठि अशा प्रकारे
स्वंयपाक करतातं !सगळी कडे असेचं आहे मी पण फुलकी शिकले
आहे एवढ चं !
मफलर व टोपी
ॐ
मफलर व टोपी
येथे सौ सूनबाई ने लोकर बरेच गुंडे आणलेले आहेत.
त्यातील चार गुंडे एका चं रंग याचे घेतले आहे हि लौकर
दोन गुंडे मिळुन एक गुंडाची आहे क्रोसाची सुई पण जाड आहे
मफलर करण्यास तीन गुंडे लागतातं प्रथम 20 / २० विस साखळ्या
घातल्या त्यावर सुईत लोकरी चा धागा घेऊन लोकर काढून एक खांब तयार केला
सर्व असे विस साखळीत खांब तयार केले. व 9 / ९ नऊ वीथ विणायचे व दोन्ही
बाजुस सहा ठिकाणी गोंडे लावावयाचे २ इंच लौकर कापुनेका गोंद्या करिता
३ भाग करुन कोपरा ओवुन गाठ मारायची असे दोन्ही बाजूने ६ /६ करुन गोंडे
तयार करुन मफलर तयार करायची
टोपी प्रथम चार साखळी घालायचा पहिल्या साखालीत लोकर न घेता गोल
करायचा गोल मध्ये लोकर न घेता एका याचाता पाचं खांब घालायचे
एका खांबात दोन खांब घालायचे दुसऱ्या खांबात एक परत एका खांबात एक
दुसऱ्या खांबात दोन असे सात खांब करायचे परत दोन खांबात एक खांब व
एका खांबात दोन खांब घालायचे असे नऊ ९ / 9 वेळा करायचे व नम्तर एका एका खांबात एक
करुन टोपी पूर्ण करायची करावयाची.
श्री गुरवे नम:
ॐ
श्री गुरवे नम : ||
तस्मै श्री गुरवे नम : ||
हा श्र्लोक खूप वेळा संगणक मध्ये लिहिला आहे
प्रत्येक वेळेला वेगवेगळा पध्दती ने लिहिला आहे
आतां लिहिला आहे तो पण वेगळ्या चं पध्दती ने
लिहिला आहे.
वाचनं व लिहिणे जसे सापडले तशा पध्दती ने लिहिला
गेला आहे
आतां हा तोच श्र्लोक नवीन पध्दती ने मिळाला आहे
मी संगणक मध्ये व कागद पेन ने लिहिला आहे
आपण सर्वजण परतं हा श्र्लोक वाचावां !
ॐ
गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णुर् गुरूर्देवो महेश्र्वर : |
गुरू : साक्षात् परम्ब्रह्म तस्मै श्री गुरवे नम : ||
चिवडा
ॐ
आज चिवडा केला. पातळ पोह्यांचा आणि भडंग हि केली. खमंग, चव अगदी छान आली.
कांदा याची भाजी
![IMG_20130428_165541[1]](http://vasudhalaya.files.wordpress.com/2013/04/img_20130428_1655411.jpg?w=300&h=225)
पंढरपूर
ॐ
पंढरपूर येथे विठोबा ची नवीन मूर्ती तयार करण्यात आली आहे
१५ पंधरा दिवसात प्रतिस्थापना होणार आहे
अभिनंदन पांढरा दगड आहे असे वाटते ! विठ्ठल मूर्ती काही पैसे
न घेता केली आहे आपले मन खुप मोठे आहे विठ्ठल देवा आपल्याला सर्व
कामही देईल चं ह्यात शंका नाही अभिनंदन !भक्त यांच्या भक्त यांच्या मनातं
नवीन मूर्ती बसेल व डोळ्यातं पण भरेल !आवडेल नक्की चं .डोळ्यातं मावेलं !
नक्की चं !
भटकंती
ॐ
सौ. सुनबाई
ॐ
नारळ
ॐ
आज हनुमान जयंती आहे, गुरुपुजेत ही पौर्णिमेचा नारळ ठेवला. अगदी गोड पाणी निघाले. व् पूर्ण नारळ निघाला त्याचा फोटो.
इन्नर इंजीनिअरिंग
ॐ
मी आता अमेरिका येथे आहे. सौ सूनबाई व मुलगा ह्यांच्या कडे आले आहे .
मी इन्नर इंजीनिअरिंग - योग याचा ३ तीन दिवस याचा क्लास केला आहे सर्व क्रिया हळू हळू येत
आहेत. त्यात पळणे व फुट बॉल खेळणे संगीत ह्यात डांस करणे पण आहे
ते पण मी केले आहे .
क्लास झाल्या नम्तर सदगुरुं नीं सर्व शिष्य यांना फुलं ह्याचातं पाणी शिंपडून
फूलं याना हात लावून स्वत :त ला जे फूलं पाहिजे ते सेंवसेव कडून फुलं
दिली आहेत मी पिवळ फूलं घेतले आहे लाल ,पांढरी फूलं होती
मला सर्व करतांना अमेरिका येथे काही ही भाषा याची अडचण आली नाही
सर्व एकत्र चांगले योगा करून शिकले आहेत नवीन अनुभव व अभ्यास केला आहे .
संगणक नंतर योगा चा अभ्यास नवीन शिकण्यासा मिळाले आहे ह्या वयाला ही
मला थोडे फार योगा करता येत आहे हे काही थोडे फार नाही
माझ्या सौ सूनबाई व मुला मुळे सर्व माहिती व ईतर सर्व जमले आहे
येथील जनसमुदाय मिसळून घेतातं भाषा मध्ये येत नाही हे महत्वाचं महत्वाचे आहे
मी सदगुरुं नां श्री यंत्र दिली आहेतं
ब्लॉग पोस्ट १, २२२ वां
ॐ
ब्लॉग पोस्ट १, २२२ वां
दिनांक तारीख ९ .४ ( एप्रील ) २०१३ साल ला
वसुधालय ब्लॉग पोस्ट १,२२२ वां होत आहे.
1, 222 वां ब्लॉग पोस्ट होतं आहे.
एक हजार ,दोनशे बावीस वां ब्लॉग पोस्ट होतं आहे.
आपण सर्वांनी ब्लॉग वाचन केलेतं करून
प्रतिक्रिया दिल्यातं Like केलेतं भेटी दिल्यातं
त्या बध्दल बद्दल मी आभारी आहे.
ॐ
भेटी एक लाख तेवीस हजार शुण्य पन्नास .
123, 050
१२३ , ०५० आहेत .
धन्यवाद! धन्यवाद!
ॐ
मी आता माझे लिखान बंद करतं करीत आहे.
श्रीक्षेत्र शहापूर
ॐ
श्रीक्षेत्र शहापूर
कऱ्हाड – मसूर रस्त्यावर सुमारे नऊदहा किलोमिटर
अंतरावर शहापूर चा फाटा आहे.मारुतीचे मंदिर मुख्य रस्त्यापासून
दोन फर्लांग तरी आहे.शहापूर गावाच्या एका टोकाला नीदतिरावर
नदी तिरावर हे मंदिर आहे.
येथील मारुती ची मूर्ती नेमकी कशाची बनलेली आहे हे सांगता येत नाही.
पण चुण्याची आहे असे मानले जाते.मूर्ती ची उंची ६ फूट आहे.
ह्या मारुती ला ‘ शहापूर चुन्याचा मारुती ‘ असे हि म्हणतात.
मूर्तीचा चेहरा उंच वाटतो.मारुती च्या डोक्यार गोंड्या ची टोपी आहे.
समर्थां च्या अकरा मारुती पहिला मानला जातो.
श्रीक्षेत्र शिंगणवाडी
ॐ
श्रीक्षेत्र शिंगणवाडी
चाफळ च्या नैऋत्येस सुमारे अर्ध्या मैलावर शिगंणवाडी चि
तेकडी आहे. शिगंणवाडीला सिंगणवाडी किंवा सिंघणवाडी अशी
नावे आहेत.
तेथील गुहेत समर्थ रामदास जपजाप्य करायला जात म्हणून
त्यांनी आपल्या आराध्य हणजेच मारुतीची मूर्ती तयार करून
तिची स्थापना येथे केली.चाफळ च्या दोन मारुतीची स्थापने
मागोमाग म्हणजेच शके १५७१ / सन १६५० मध्ये ह्या मूर्तीची
स्थापना झाली अवावी असे मानले जाते.मठ होता.
शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांची भेट झाली ती
ह्या माठालागत च्या बागेतील एका शेवरीच्या वृक्षा खाली
झाली.( काहींच्या मते तेथील एका चीमचे च्या वृक्षा खाली
हि भेट झाली.)
ह्या भेटी च्या वेळी शिवाजी महारांजा कडून गुरुदक्षीणे मिळालेले
होन समर्थांनी तेथे जमलेल्या लोकांवर उधळले व त्यातील काही
नाणी अगदी परवा – परवा पर्यंत ह्या परिसरात सापडत असे म्हणतात.
श्रीक्षेत्र शिरोळे
ॐ
श्रीक्षेत्र शिरोळे
नागपंचमी दिवस ला गारुडा चा व नागांचा खेळा साठी
प्रसिध्द असलेले जे बत्तीस – शिरोळे नावाकौलारू मंदिर चे गाव तेच
हे शिरोळे.महादजी साबाजी देशपांडे हे समर्थांचे शिष्य
बनले होते त्यांच्या आग्रहास्तव समर्थांनी
शके १५७६ / सन १६५५ च्या सुमारास येथील मारुती ची
स्थापाना केली.पूजेअर्चेची जबाबदारी देशपांडे यांच्या सोपविली
वरचा कळस रंगविला आहे.एक कमान बांधून तीत मारुतीची
स्थापना केली होती.शिष्य जयरामस्वामी यांनी मंदिर बांधले
सोमारे शंभर वर्षा पूर्वी जठार नावाह्या च्या मारुती भक्त मामलेदार
यांनी दगडी देऊळ बांधून घेतले.सुमारे तीन वर्षापूर्वी सध्याच्या
ट्रस्टी नी कळस मंडप वगैरेंची दुरुस्ती करून घेतली.
उत्तर मुख आहे उंची सुमारे सात फट आहे मूर्ती च्या
कंबरपट्टा व घंटा कटीवस्त्र व त्यांचा गोंडा सुरेख चितारलेला आहे.
मस्तकार डाव्या उजव्या बाजूला झरोके आहेत.वायुपुत्रा भोवती
सतत हवा खेळती राहते.सुर्यास्त्या वेळी ह्या झरोक्याउन्याची तून
मूर्तीवर प्रकाश पडतो.सुर्य किरण पडते सुंदर दिसते.चुन्याची बनविली आहे.
दक्षिण कडे एक प्रवेश व्दार आहे.वीज आहे.देवळा जवळ एक ओढा आहे.
पारगाव मारुती
ॐ
पारगाव मारुती
पारगाव हे मनपाडळे ह्या मारुती – देवस्थानापासून सुमारे
पाच मैलांवर आहे. मात्र दोन देवस्थान जोडणारा थेट एस.टी
चा रस्ता नाहि.कऱ्हाड – कोल्हापूर रस्त्यावरील वाठार ह्या
गावापासून वारणा सारख कारखान्या कडे जाणाऱ्या रस्त्यावर
नवे पारगाव आहे व त्याच्या उत्तरेस दोन मैलांवर जुने पारगाव आहे.
ह्या जुन्या पारगावचा मारुती हाच समर्थ स्थापित
‘ पारगाव ‘ चा मारुती. ह्या मूर्तीची स्थापना शके १५७४ / सन १६५३
मध्ये झाली असावी असे मानले जाते. पारगाव हे सुध्दा पन्हाळ
गदाअजवलचे च गाव असल्यामुळे समर्थां नी त्याचे राजकीय
महत्व लक्षात घेऊन बहुदा येथे मारुती मूर्ती ची स्थापना केली
असावी अनाजी दत्तो व कोंडाजी फर्जंद यांना शिवाजी महाराजां नी
पन्हाळ्या ची मोहिम सांगितली तेव्हा राजकीय खलबता साठी
शिवाजी महाराज व समर्थ रामदास हे दोघे ह्या पारगाव येथे
येत असता असे म्हणतात.
माजगाव मारुती
ॐ
श्रीक्षेत्र माजगाव
चाफळ हून ऊंब्रज कडे जाताना पूर्वस सुमारे दीड मैलावर माजगाव येते.
ह्या गावच्या शिवेवर साधारण घोड्याच्या आकाराचा एक मोठा धोंडा होता.
लोक त्या धोंड्यालाच ग्रामरक्षक मारुती म्हणून पूजीत असत .एकदा समर्थ त्या
गावी गेले असता त्यांना गावकऱ्यांनी तो धोंडा दाखविला व ” तुमच्या पवित्र
हातांनी ह्या मारुतीची प्रतिष्ठापना व्हावी “ विनंती केली गावकऱ्यांची ही
श्रध्दा पाहून समर्थांनी त्या धोंड्या वर मारुती ची प्रतिमा कोरुन घेतली
व शके १५७१ / सन १६५० मध्ये त्या मारुतीची उत्सवपूर्वक स्थापना केली.
तेथे देऊळ उभे केले
भीममारुती
ॐ
प्रतापमारुती चे मंदिर चाफळ पासून तीनशे फूट अंतरावर आहे
या मारुती ला ‘ भीममारुती ‘ ‘ प्रताप – मारुती किंवा ‘ वीर मारुती ‘
.अशी तीन नावे आहेत ते मंदिरदेखील जसे समर्थांनी बांधले त्याच
स्थितीत आहे.
प्रताप मारुती ची उंची सुमारे सात – आठ फूट आहे.मूर्ती अत्यंत भव्य उंच
व रेखीव आहे ‘ भीमरुपी महारुद्रा ‘ ह्या स्तोत्रात समर्थांनी वर्णन केल्या प्रमाणे
‘ पुच्छ माथा मुरडिले ‘ आहे. मस्तकावर मुकुट कानात कुंडले आहेत
कटिभोवती सुवर्णाची कासोटी व तिला रुणझुण करणाऱ्या घंट्या आहेत
टकाराचे ठाण मांडून बसलेली ही मूर्ती आहे.नेटकी सडपातळ आहे.
समर्थांनी आपल्या विशिष्ट शैलीत ठसकेबाज वर्णन केलेली ही मूर्ती आहे.
पंढरपूरहून मातोश्रीस पाठविलेले पत्र
ॐ
पंढरपूरहून मातोश्रीस पाठविलेले पत्र
सकळ गुणांचा निधी । निर्गुणाची कार्यसिद्धी
विवेकाची दृढबुद्धि । तुझेंनि गुने ।। १ ।।
तू भवसिंधूचे तारू । तूं भक्ताचा आधारू ।
तूं अनाथाचे अवसरु । वैष्णवी माया ।। २ ।।
तूं भावार्थाची जननी । तूम विरक्ता संजीवनी ।
तूं परमार्थाची खाणी । भजनशीळ ।। ३ ।।
तूं सर्व सुखांची मूस । तूं आनंदरत्नांची मांदूस ।
तुझेनि चुकति सायास । संसारीचे ।। ४ ।।
तू परमार्थाविषयी अग्रगण्य । सद्गुरु दासाचे मंडण ।
समाधानाची खूण । अंतरी वसे ।। ५ ।।
सत्संगासी सादर । भक्तिमार्गासी तत्पर ।
धूर्त कुशल अति सादर । परोपकारी ।। ६ ।।
श्री गुरुभजनी तत्पर । स्वामीकृपा निरंतर ।
म्हणोनि शुद्ध क्रियेचा उद्धार । तुमचे ठायी ।। ७ ।।
आत्मचर्चेसि मुगुटमणी । अत्यंत सादरता निरुपणी
बोलणे अमृतवाणी । म्रुदवचनी ।। ८ ।।
विवेक्निधि केवळ । अंतरशुध्द निर्मळ ।
ज्ञानदीप प्रबळ । तुमचे ठायी ।। ९ ।।
क्रियाशुद्धी निर्मळ मन । निरभिमानी परम सज्जन ।
निरंतर अनुसंधान । अंतरी वसे ।। १० ।।
भावार्थाचे आगारू । प्रबळ शांतीचा सागरु ।
पाहता उपमे । तोही उणा ।। ११ ।।
* * *
सौ इंदिरा काकू
ॐ
उत्तरायण शिशिरऋतु फाल्गुन कृष्णपक्ष
एकनाथ षष्ठी ला
माझ्या सौ इंदिरा काकू चां वाढ दिवस असतो !
सौ इंदिरा काकू नां माझा नमस्कार !
सोबत माझे काका आनंदराव काका आहेत.!
त्यांना पण नमस्कार
श्री समर्थांचे पत्र
ॐ
पंचवटीच्या रामोपासकांना श्री समर्थांचे पत्र
जनस्थान गोदातटी । परम पावन पंचवटी ।
जेथे पडिली कृपादृष्टी । रघोत्तमा रायाची ।। १ ।।
तेथील रामउपासक । त्यांच्या सेवकांचा सेवक ।
तुम्हांमध्ये मी येक रंग । सरते करावे ।। २ ।।
तुम्ही निकट देवापासी । आणि मी पलिलो दुरिदेसि ।
कृपाळुपणे रघुनाथासी । माझी करुणा भाकावी ।। ३ ।।
म्हणावे ते अनाथ । समर्था तू दीनानाथ ।
म्हणावे ते पतित । तू पतितपावनु
म्हणावे ते परम किंकर । देवा तू करुणाकर ।
म्हणावे ते निराधार । राधार इच्छी
सत्य मिथ्या तुझा म्हणावी । त्याची चिंता असो द्दावी ।
ऐसी करुणा करावी । नाना प्रकारी ।। ६ ।।
तुम्हा दासामध्ये मी हीण । माझे कोट्यावधी अवगुण ।
परंतु आहे अनन्य । सेवक रघुनाथाचा ।। ७ ।।
पुढे म्या ऐसेचि असावे । माझे मन न पालटावे ।
इतुके देवासी मागावे । तुम्ही बंधुवर्गी
प्रत्यही माझा नमस्कार । देवासी करावा निरंतर ।
मजकारणे शरीर । इतुके कष्टवावे
बाळ वृध नर नारी । सकळ भक्त कुमार कुमारी ।
समस्तासी नमस्कारी । कृष्णातीरवासी ।। १० ।।
शुध उपासना विमळज्ञान ! वीतराग आणि ब्राह्मण्यरक्षण ।
ब्लॉग पोस्ट१,२११ वां
ॐ
ब्लॉग पोस्ट १,२११ वां
दिनांक तारिख 1. 4 ( एप्रील ) 2013 साल ला
१.४ ( एप्रील ) २०१३ साल ला
वसुधालय ब्लॉग पोस्ट १,२११ वां
एक हजार ,दोनशे अकरा वा लॉग पोस्ट होत आहे,
आपण सर्वांनी ब्लॉग पोस्ट वाचन केले प्रतिक्रिया दिल्यातं
Like केलेतं भेटी दिल्यातं त्याबध्दल बद्दल मी आभारी आहे.
ॐ
भेटी 121 , 837
१२१ , ८३७
ॐ
एक लाख एकवीस हजार , आठशे सदोतीस .
धन्यवाद ! धंयवाद !
श्रीक्षेत्र उंब्रज
ॐ
श्रीक्षेत्र उंब्रज
समर्थ रामदासस्वामी चाफळ हून रोज उंब्रज येथे स्नानाला
जात, म्हणून येथील मारुतीची स्थापना असावी मंदिराच्या
जवळ कृष्णा नदिचा घाट आहे. कृष्णा नदीत स्नान करायचे
व मग ह्या मारुतीच्या मूर्तीची पुजा करायची असा समर्थां चा
नित्यकर्म असे
मूर्ती ची स्थापना शके १५७१ / सन १६५० मध्ये झालि ह्या
मूर्तीच्या स्थापनेनंतर समर्थांनी सतत तेरा दिवस किर्तन केले व नंतर
त्यांना शिरोळे येथील देशपांडे घेऊन गेले असा ‘ विश्रामधामात ‘
उल्लेख आहे.
श्रीक्षेत्र मसूर
ॐ
श्रीक्षेत्र मसूर
मसूर येथील ब्रह्मपुरी भागातील कुलकर्णी घराण्याला
समर्थांनी अनुग्रह दिला होता म्हणून या ब्रह्मपुरी भागातच शके
१५६७ / सन १६४६ मध्ये मारुतीची स्थापना केली.हा मारुती
‘ मसूरचा मारुती म्हणून ओळखला जातो.त्याला ‘ महारुद्र ‘
असेही म्हणतात.
शहापूर पासून मसूर फक्त दोन अडीच मैलांवर आहे
पुणे -मिरज मार्गावर रेल्वे स्टेशन आहे.दोन ओढे एकत्र येतात.
ब्रह्मपुरी भाग ओढ्यापलीकडे आहे.
ही मूर्ती सुध्दा चुन्याची आहे.मूर्तीची उंची सुमारे ५ फूट आहे.
मूर्ती पूर्वाभिमुख आहे.
समर्थांना पत्र
ॐ
केशवस्वामी भागानगरकर यांचे समर्थांना पत्र
ओम् नमो जि सच्चिदानंदा । पदत्रयस्वरुपसिद्धा ।
वीज तरु अरविंदा । स्वये आमोद परिमळसि ।। १ ।।
तया स्वादामृताची चाखवटी ।तूचिं रूची तुझे पोटी ।
निरखुनिया दीजे भेटी । स्वानंद दृष्टी अवलोकन ।। २ ।।
श्रीरामदासा परम सखया । स्वानंदकंदा गुरुवर्या ।
केशवे विज्ञाप्ति ल्याहावया । हेंचि कारण ।। ३ ।।
* * *
ॐ
वरील पत्रास समर्थांचे संक्षिप्त उत्तर
पदातीत वाक्यार्थ शोधी समाधी |
क्षयातीत जो निर्विकल्पावबोधी ।। १ ।।
जया उगमी जन्म नाही जिवासी ।
मिळे दास त्या संगमी केशवासी ।। २ ।।
एकदा येथे अवश येवोन जाणे .
* * *
शिवाजी राजेंचे पत्र
ॐ
सज्जनगडाच्या कल्लेदारास शिवाजी राजेंचे पत्र
सन १६७६ श्रावण शु. १०
श्री
श्रीरामदास
मशहुरल अनाम राजश्री जीजोजी काटकर हवालदार व कारकून किले
सज्जनगड प्रती राजश्री शिवाजीराजे सुहुरसन सब सबैन व अलफ
श्री गोसावी सिवतंरी राहतात. सांप्रत काही दिवस गडावरी राहावया
किलेयास येतील. त्यास तुम्ही गडावरी घेणे . घर जागा बरी करुन देणे .
जे लोक याचे सेवेचे बराबर असतील ते देखील गडावरी घेणे. असतील
तोवरी हरयेकविसी खबर घेत जाणे सेवेस अंतर पडो नदेणे.
उतरो म्हणतील तेव्हा उतरून देणे.
छ.< जमादिलाखर परवानगी हुजूर मोतीब सुद .
मर्यादेयं विराजत
* * *
श्रेष्ठांच्या मुलांना समर्थांनी पत्राव्दारे केलेले उपदेश
ॐ
श्रेष्ठांच्या मुलांना समर्थांनी पत्राव्दारे केलेले उपदेश
बरे सत्य बोला यथातथ्य चालां | बहु मानिती लोक तेणे तुम्हाला |
धरा बुध्दि पोटी विवेके मुले हो | बरा गुण तो अंतरामाजी राहो || १ ||
सदा दात घासोनि तोंडा धुवावे | कळाहीन ते शुद्रमुखी नसावे |
सदा सर्वदा येत्न सोडू नये रे | बहूसाळ हा खेळ कामा नये रे || २ ||
दिसामाजी काही तरी ते लिहावे | प्रसंगी अखंडीत वाचीत जावे |
गुणश्रेष्ठ उपास्य त्यांचे करावे | बरे बोलणे सत्य जीवी धरावे || ३ ||
बहू खेळ खोटा सदालस्य खोटा | समस्तांसी भांडेल तोचि करंटा |
बहुता जनालागी जीवी भजावे | भल्यासंगती न्याय तेथे भजावे || ४ ||
हिशेबी सदा न्याय सांडू नये रे | कदाचित् अन्याय होता धका रे |
जनी सांडता न्याय रे दु:ख होते | महासूख ते ही अकस्मात जाते || ५ ||
प्रचीतीवीणे बोलणे वेर्थ वाया | विवेकेवीणे सर्वही दंभ जाला |
बहु सज्जला नेटका साज केला | विचाराविणे सर्वही वेर्थ गेला || ६ ||
वरी चांगला अंतरी गोड नाही | तया मानवाचे जिणे वेर्थ पाही |
वरी चांगला अंतरी गोड आहे | तयालागी कोणीतरी शोधिताहे || ७ ||
सदा अंतरी गोड ते सांडवेना | कदा अंतरी ओखटे देखवेना |
म्हणूनी वरा गुण आधी धरावा | महाघोर संसार हा निसरावा || ८ ||
भला रे भला बोलती ते करावे | बहुता जनांचे मुखे येश घ्यावे |
परी शेवटी सर्व सोडोनी द्दावे | मरावे परी कीर्तीरूपे उरावे || ९ ||
बरा ओखटा सर्व संसार जाला | अकस्मात येईल रे काळघाला |
म्हणोनि भले संगती चाला | दास तो बोधिताहे मुलाला || १० ||
* * * * * * * *
श्रीक्षेत्र बहे
ॐ
श्रीक्षेत्र बहे – बोरगाव
बहे ( किंवा बाहे ) वाळवे तालुक्यातील कृष्णा नदीच्या
काठी बोरगाव जवळ आहे, म्हणून त्याचा उल्लेख बहे – बोरगाव
असा केला जातो.
आहे येथील नदीच्या प्रवाहात एक बेट आहे. त्याचे नाव ‘ रामलिंग ‘
या बेटावर एक प्राचीन राममंदिर आहे. रामाच्या पुढ्यात शिवलिंहिग आहे,
ह्या बेटावर राममंदिराच्या मागे मारुती ची मूरति स्थापन केलेली आहे,
ह्या मारुतीचे हात कृष्णे च्या प्रवाह अडविण्यात मांड्या च्या दोन्ही
बाजूस धरलेले असे आहेत. डोक्यावर उंच मुकुट आहे. हि मूर्ती भव्य
भीममूर्ती आहे रंगीत आहे. समर्थांनी ह या मूर्ती ची स्थापना
शके १५७३ / सन अध्ये १६५२ केली आहे असे मानले जाते
घर
ॐ
भारत मध्ये घर मोकळी हवा येणारी वाहन पक्षी यांचा आवाज येणारी घर असतात.
उन्ह पाऊस सहन करणारी असतात.पावसाचे पाण्याचे डाग भिंतीत पडले तरी
त्याचे काहि वाटतं नाहि फळवाले, भाजीवाले बोहारिन वाले यांचा आवाज
ऐकू येतो.व आपण त्यांना हाक देऊन भाजी विकत घेतो.
पक्षी यांचा कोकिळा कावळा मैस यांचा आवाज ऐकु येतो
मैस आपण भाकरी खायला देऊ शकतो.अजून हि भारत मध्ये एअर कंडीशन
घर नाहीत त्यामुळे नैसर्गिक हवामान भोगण्याची पेलण्याची ताकद भारत
लोकात आहे.
ऑफिस मध्ये किती पैसा त्या पेक्षा खूर्ची मान आहे.हुध्दा जास्त मानतात.
परदेश मध्ये एअर कंडीसन ची घर व मॉल मघ्ये फिरणे कृत्रिम व्यायाम
करणे कार मध्ये बसून गुढघे दुखून घेणे
पैसा भरपुर पण तिकडे हुध्दा खुर्ची देणारा.
भारत मधील कोकीळा चा आवाज असतांना आपण स्काईप लावले तर
परदेश मध्ये एअर कंडीशन मध्ये आवाज ऐकतात.
असे प्रकारे भारत व परदेश मधील फरक आहे.ज्याला जे आवडेल
सुख ते तो घेतो हल्ली घरोघरी मुले परदेश मध्ये राहतात व
आई व वडील कौतुक करतात. किती योग्य आहे हे सर्व संपल्या
नंतर समजते.
ब्लॉग पोष्ट १, २०२ वां
ॐ
ब्लॉग पोष्ट १, २०२ वां
दिनांक तारीख २४ .३ ( मार्च ) २०१३ साल ला
वसुधालय ब्लॉग पोष्ट १, २०२ एक हजार ,दोनशे दोन वां
ब्लॉग पोष्ट होतं आहे.
आपण सर्वांनी ब्लॉग पोष्ट वाचन केलेतं व प्रतिक्रिया दिल्यातं
Like केलेतं
ॐ
भेटी एक लाख विस हजार , नऊशे सव्वीस
120, 926.
१२०,९२६.
त्या बध्दल बद्दल मी आभारी आहे.
धन्यवाद ! धंयवाद !
चाफळ चे मारुती
ॐ
चाफळ चे मारुती
समर्थ रामदास स्वामी च्यां जीवन – कार्यात चाफळ चे
फार मोठे महत्व आहे.शके १५६९ / १६४८ मध्ये आपले शिष्य व
गावकरी यांच्या मदतीने राममंदिर बांधले आख्यायिका आहे की
ज्यावेळी प्रभु रामचंद्र यांनी समर्थांना अंगापूर च्या डोहातील मूर्ती
विषयी दृष्टांत दिला त्याच वेळी मारुती ने ही समर्थांना दर्शन देऊन
सांगितले की ” ह्या रामाच्या समोर माझी मूर्ती स्थापन करुन तू त्या
मूर्तीत प्रवेश कर आणि माझी भीममूर्ती रामाच्या देवळा च्या मागे स्थापन करा. “
मारुती च्या ह्या आदेशा प्रमाणे समर्थ यांनी राममंदिर च्या पुढे हात जोडून उभा
असलेला ‘ दासमारुती ‘ आणि मंदिराच्या मागे ‘ प्रतापमारुती ‘ अशा दोन मूर्तींची
स्थापना शके १५७० / १६४९ मध्ये केली.
















































![IMG_20130428_162404[1]](http://vasudhalaya.files.wordpress.com/2013/04/img_20130428_1624041.jpg?w=300&h=225)
![IMG_20130428_164212[1]](http://vasudhalaya.files.wordpress.com/2013/04/img_20130428_1642121.jpg?w=300&h=225)









