३ ऋतु !
ॐ
१ ऊन्हाळा २ पावसाळा ३ हिवाळा असे तीन ऋतु आहेतं.
१ ऊन्हाळा ऋतु: या ऋतु मध्ये कैरी आंबे करवंद जांभळ कलिंगड टरबुज खरबुज द्राक्ष अशी फळ मिलतातं. फणसाचे गरे मिळतातं. ओले मोठ्ठे अंजीर पण हया ऋतुतं छान मिळतातं.
ऊन्हाळा मध्ये चैत्र महिनातं कडुलिंब चा पाला त्यात जिरे गुळ मीठ हिंग एकत्र करुन खातातं कडु कारले जास्त प्रमाणात भाजी खातातं कैरीचं पन्ह तक्कु लोणचं हरबराची कैरी डाळ करतातं. गुलमोहर झाडांना लाल पिवळा मोहर येतो तसेच चाफ्याच्या झाडांना लाल पिवळी हिरवी पांढरी फुलांनी मोहर येतो चैत्र पाडव्याला या फुलांची माळ गुढीला घालतात.
२ पावसाळा ऋतु: मध्ये अननस सफरचंद पेरु पेरु जास्त प्रमाणातं मिळतातं.
शेतीची पेरणी वृक्षारोपण पावसाळ्यातं करतातं.
पावसाळ्यात मोर आनंदानी नाचतात. मोर हे भारताचं राष्ट्रीय पक्षी आहे.
३ हिवाळा ऋतु : संत्र मोसंब पपई सिताफळं रामफळं ऊस व ऊसाचा रस मिळतो.
केळी बारा महिने ही मिळतातं.
आतां आतां सर्व ऋतु मध्ये सर्व फळ मिळतातं पण ऋतु प्रमाणे फळ खाल्यास पचणास व चवीत पण गोड लागतातं.
गुलाबी चाफा कैरी
मोर