बारावी परीक्षेचे निकाल
ॐ
धांदल प्रवेशाची : बारावी परीक्षेचे निकाल लागले जाहीर झाले. आता दहावीच्या परीक्षेचे निकाल लागतील. या दोन्ही कारकीर्दीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असतात.हे निकाल लागले की पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी धावपळ सुरु होते.कारकिर्दीच्या अनेक नवनवीन वाटा निर्माण होऊ लागल्या आहेत
त्यामुळे कोणता अभ्यासक्रम सुरु करावा हा विद्दार्थाला प्रश्र्न असतो. कोणता अभ्यासक्रम आपल्यासाठी सोयीस्कर आहे हे ठरवावे. एकदा घेतलेल्या निर्णयात बदल करु नये. अशी सवय लागाली की कोणत्याचं क्षेत्रात स्थिर राहणे शक्य असते.
कांही वेळेला काहींचा आत्मविश्वाश डळमळीत होतो आणी ते अभ्यासक्रम अर्धवट सोडून गावी परततात. आयुष्याचे नुकसान ही होण्याची शक्यता असते.
पालकांनी मुलांना धीर व खंबीर पाठबळ देणे आवश्यक असतें.
आंब्याचा रसाचा शिजविलेला गोळा !