ॐ
जुलै आषाढ महिना पाऊस पडण्याचे दिवस !
तर रेल्वे प्रवास असो बस असो .
आपले कित्ती महत्वा चे काम आहे , पाहून
प्रवास करावा .
तारिख २७ जुलै २०१९ ला मुंबई येथे खूप पाऊस झाला .पडला .
महालक्ष्मी रेल्वे थांबली .प्रवास करणारे अडकले .
बोटी ने विमान बस ने प्रवासी सुखरूप पोहचले
त्यात लहान मुल . जेष्ठ नागरिक होते .
त्यांना खर च च प्रवास ची गरज होती का !
सरकारी काम करणारे पाऊस मध्ये भिजवून हातात हात घेऊन
नागरिक यांना बोटीत घेत पाऊस च पाणी जड उचलणे,
कित्ती त्रास दाईक झाले असणार .
तर प्रवास करतांना नागरिक यांनी सर्व
हवामान पाऊस चा विचार करून बाहेर पडावे .
नुकतेच रिक्षा संप ऐकला आणि
मी कोल्हापूर ते पुणे जवळ असून जाणे रद्द केले .
पण संप मिटला ऐकले आणि
पुणे येथे जाऊन आले . कोल्हापूर येथे आले .
आपले किती महत्वाचे काम व प्रवास ठरवावे !
असो ! बाकि ! ठिक !
वसुधा चिवटे !
.
प्रतिक्रिया व्यक्त करा