ॐ
सत्यवान – सावित्री कथा
लग्न झाल्या नंतर सावित्री आपले सासू सासरे व पतिबरोबर
त्याच अरण्यांत राहू लागली सासुसासरे यांची व पतिव्रता धर्माने आपल्या पती ची तिनें अतिशयच सेवा केली त्यामुळे सर्व देव तिच्यावर संतुष्ट झाले
त्या पतिव्रतेच्म दर्शन घेण्या करतां ते सारे देव प्रयत्न करित असतं नारद मुनी ने सांगितलेला तो दु:ख याचा दिवस जवळ येऊन ठेपला तिला चिंता ती दोघं दिवस भर रानांत हिंडली परंतु त्यांना पुरेशी लाकडे मिळाली
नाहीत तेव्हा ती दोघं कष्टी बनून एका वड याच्या झाडा खाली बसली सावित्री मनांत एकसारखे ईश्र्वर याचे नाम : स्मरण करित होती वारंवार
सत्यवान कडे पहात होती ती अतिशय घाबरली होती
हळू हळू काळोख पडू लागला सत्यवान वड याच्या एका फांदीवर घाव मारु लागला तोच ती फांदी त्याच्या मस्तक वर जोरानं आपटून तो कोसळला
सावित्री ने हंबरडा फोडला शोक केला
तो दिवस पौर्णिमा चा होता तिला ती काळ रात्र भासली स्वच्छ चांदणे पडले होते. यमराज तिथे आला. सत्यवान याचे प्राण
घेऊन दक्षिण दिशेस जाऊ लागला
सावित्रीने उठून नमस्कार केला विनय पूर्वक विचारले ‘ महाराज कोण आपण ? ‘
यावर यमराज म्हणाले ‘ मी यमधर्म आहे ! तूं महान पतिव्रता आहेस म्हणुन तुझ्या पति चे प्राण नेण्या करिता मी स्वत: आलो आहे . तू पुण्यवान असल्या मुळे मी तुझ्या
दृष्टी स पडलो .’
यमराज पुढे चालला तशी सावित्री सुध्दा त्याच्या मागून जाऊं लागली. त्यांनी तिला परत जाण्यास सांगितले तिची समजूत घातली तरी हि मागे फिरली नाहि तिची निस्सिम
पतिभक्ति , उज्वल प्रशंसनीय पति निष्ठा व अलौकिक त्याग वृत्ति पाहून यमराज याने तिला पती च्या प्राण वाचुन दुसरा कांहिहि वर माग असे म्हटले , तेव्हा तिने
आपल्या सासरे यांना दृष्टी द्दावी असा वर मागितला ‘ तथास्तु ‘ असे म्हणुन यमराज पुढे निघाला तरिहि ती फिरेना म्हणुन त्याने तिला आणखी एक वर माग असे सांगितले
सावित्री ने दुसरा वर याला सासरे यांना राज्यप्राप्ति , व तिसरा वर याला निपुत्रीक ता याला पुत्र प्राप्ति व चवथा वर याला आपणास ह्याच जन्मात अखंड सौभाग्य व
पुत्र लाभ व्हावा असे सांगितले
‘ तूं सत्यवान याच्या शरीर याला स्पर्श करताच तो जिवंत होईल तुझा पिता याला पुत्रलाभ होईल तुला हि पुत्र संतती होईल तुमचे गेलेले राज्य परत तुमच्या
हाती येईल ‘ इतके बोलुन यमधर्म गुप्त झाला .

ब्लॉग आवडला? इतरांना सांगा
Like this:
Like Loading...