अनारसे चे पीठ
ॐ
अनारसे च पिठ: ३ तीन दिवस तांदुळ पाण्यात पाण्यामध्ये भिजत ठेवावे. पाणी अजिबात बदलु नाही. ३ तीन दिवसानंतर तांदुळ धुवुन घ्यावेत. चाळणी मध्ये पाणी निथळण्यासाठी २ दोन तास ठेवावेत.
मिच्कर मधून बारीक करून पिठाच्या चाळणी ने तांदळाचे पिठ चाळून घ्यावे छान बारीक व मोकळे होते.
पिठी साखर घ्यावी. जेवढे तांदळा चे मोजून घेऊन तेवढी च पिठी साखर घ्यावी साखर व तांदुळ पीठ एकत्र करावे.पाण्याचा कळत न कळत हात तांदूळ व पाठी साखर याला लावावा.व छान गोळा करावा .
वेळेवर तुपाचा हात लावावा व खसखस वर अनारसे चे पीठ थापून तुपात छान तळावेत. कडक व कुरकुरीत लागतात .
अनारसे पीठ व तयार अनारसे खुप दिवस राहतात. टिकतात.